गुढीपाडव्याऐवजी १ जानेवारीला नववर्ष साजरा न करण्याविषयी कालातीत होऊन मिळालेले ज्ञान

हल्ली पाश्चात्त्य संस्कृतीप्रमाणे गुढीपाडव्याऐवजी १ जानेवारी रोजी नववर्ष साजरा करण्याचे `फॅड\’ भारतामध्ये प्रचलित होत आहे. याबाबत सनातनचे ज्ञानप्राप्‍तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख यांना मिळालेले ईश्‍वरी ज्ञान येथे देत आहोत.
कालचक्रामध्ये कालातीत होतांना जाणवलेला भाग
अ. कालपोकळीत लोहचुंबकाप्रमाणे आकर्षित झाल्यावर कालपुरुषातून प्रकट झालेली काळाची अनंत रेषा दिसली व त्या रेषेचे युगांचे चार भाग आणि त्या प्रत्येक भागात वर्षांसाठी असंख्य भाग आहेत, असे दिसले.
आ. कालरेषेमध्ये असलेले प्रत्येक विभाजन गोलाकार कालचक्राच्या स्वरूपात दिसले व त्या कालचक्राचा व्यास ब्रह्मांड व ब्रह्मांडपोकळीपर्यंत व्यापलेला असून काळाच्या क्रियालहरींप्रमाणे त्याचे कार्य होत असल्याचे दिसले.
इ. काळाच्या शून्यत्वामध्ये शून्य क्रियाकाळामध्ये स्थिर होणे व तेथे युगकालचक्रामध्ये एका वर्षाच्या काळाची उत्पत्ती झाल्याचे जाणवले

नववर्षाच्या उत्पत्तीबद्दल मिळालेले ज्ञान
अ. नववर्षाच्या उत्पत्तीच्या वेळी कालचक्रातून क्रियालहरींचे प्रक्षेपण होऊन सृष्टीधारणा नवचेतनेने भारित होत असणे व नववर्षारंभ साजरा करणे, म्हणजेच या लहरींना ग्रहण करून धर्मशक्‍तीच्या तेजाच्या माध्यमातून सृष्टीरूपाला धर्मतेज पुरवणे, तसेच या माध्यमातून स्वत:ची व समाजाची उन्नती करून घेणे नववर्षारंभ गुढीपाडव्याऐवजी १ जानेवारीला साजरा करणे अयोग्य का ?
३१ डिसेंबरच्या कालपोकळीतून सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र उत्पत्तीच्या भागातून उत्पत्ती काळाशी निगडित नसून लयाच्या भागातून सुरू झाल्याचे दिसले व त्यामुळे कालरेषा आणि कालचक्र यांत साम्य नसल्यामुळे दोन्ही रेषाचक्रांत घर्षण होऊन कालचक्राचा भाग तेजहीन स्वरूपाचा होत आहे, असे दिसले. जानेवारीपासून नववर्षाला प्रारंभ करणे, म्हणजे समष्टीच्या इच्छाशक्‍तीच्या बळावर नव्हे, तर व्यष्टीरूपी कालगणनेच्या स्वरूपात मायावी भासमान कालस्वरूपात स्वत:ला अडकवणे व ईश्‍वरी चैतन्याला विरोध करून मांत्रिकांच्या ताब्यात जाणे : त्यानंतर मी कालपोकळीच्या बाहेरच्या बाजूस जात असल्याचे जाणवून मला पुढील ज्ञान मिळाले, `कालपोकळीत आतापर्यंत दिसलेली कालचक्रे वगैरे सर्व गोष्टी काळाची प्रत्यक्ष निर्मिती व संचारण यांच्याशी संलग्न आहेत. समष्टीच्या इच्छाशक्‍तीच्या बळावर कनिष्ठ, म्हणजेच सगुण स्तरावरच्या काळाची निर्मिती होऊन प्रत्यक्ष सगुणत्व स्वरूपातून सगुणत्व काळाच्या क्रियारूपाच्या अनुषंगाने सगुण स्तरावरील काळरूप घटनाचक्र गतीमान होऊन कार्य करते. अशा प्रकारे होणारी काळाची निर्मिती, हे काळाच्या स्थितीरूप संचारणाशी निगडित असल्यामुळे ब्रह्मांडाच्या कालचक्राच्या स्थितीरूपाच्या संचारणात्मक भागात ब्रह्मांडाच्या स्तरावरील काळाच्या अनुषंगाने पृथ्वीवरील काळाच्या घटक स्वरूपातून सगुणत्वरूपी काळाची निर्मिती होते. काळाची निर्मिती अयोग्य काळी केल्यावर होणारे काळाचे भासमान परिणाम गतीमान स्तरावर परिणामांच्या स्वरूपात प्रकट केले जातात. १ जानेवारीपासून नववर्षाला प्रारंभ करणे, म्हणजे व्यष्टीरूपी कालगणनेच्या स्वरूपात मायावी भासमान कालस्वरूपात स्वत:ला अडकवणे. या दिवसापासून नववर्ष सुरू केल्यावर जीव स्वत:च्या भासमान काळात अडकतो व व्यष्टीरूपी काळ ब्रह्मांडाच्या स्थितीरूपाशी निगडित नसल्यामुळे जीव ईश्‍वरी चैतन्याला विरोध करून काळाच्या अनुषंगाने प्रकटत असलेल्या ईश्‍वरी तेजाचा विरोध करून मांत्रिकांच्या ताब्यात जातो; म्हणून कोणीही `१ जानेवारी\’ या कालगणनेपासून नववर्षाला प्रारंभ करू नये.\’ – एक ज्ञानी

पृथ्वीवरील बहुसंख्य जीव १ जानेवारीपासून वर्षारंभ करत असले, तरी ते मांत्रिकांना कालचक्राचा पूर्ण ताबा घेता न येण्याची कारणे
संकलक :

पूर्ण विश्‍वाच्या अनुषंगाने बघितल्यास विश्‍वातील बहुसंख्य जीव १ जानेवारीपासूनच नववर्ष प्रारंभ करतात व अशा लोकांचे बाहुल्य असल्यामुळे १ जानेवारीपासून पृथ्वीवरील वर्ष आरंभ होते. असे असल्याने पृथ्वीवरील प्रत्येक जीव हा भुवलोकातच किंवा मांत्रिकांचा गुलाम म्हणूनच कार्य करत राहील. याचे स्पष्टीकरण काय ?
एक ज्ञानी : अ. हिंदु धर्माचे पालन करून नववर्ष साजरा करणार्‍या स्थूलातील व सूक्ष्मातील १० टक्के जिवांमुळे मांत्रिकांनी मायावी कालपोकळीत ढकललेल्या कालचक्राचा सृष्टीच्या धर्मरूपी व्यासत्वाशी संपर्क खंडित न होता शाबूत रहाणे समष्टी स्तरावरील कालचक्र हे व्यष्टी जिवाशी निगडित नसून समष्टी धारणेशी निगडित असल्यामुळे समष्टी स्तरावरील १ जानेवारीपासून निर्माण होणार्‍या मायावी वर्षात पूर्ण सृष्टी अडकलेली आहे. त्यामुळे मांत्रिकांचा ताबा पूर्ण सृष्टीवर कार्यरत आहे व मांत्रिकांच्या काळाच्या नियोजनाच्या अनुषंगानेच समष्टी स्तरावरील मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. असे असले तरी हिंदु धर्माचे पालन करून नववर्ष साजरा करणारे १० टक्के स्थूल (पृथ्वीवरील माणसे) व सूक्ष्म जीव (हिमालयातील ऋषी, साधना करणारे जीव आदी) यांनी साधना व कर्मरूपी धर्माचरण यांच्या बळावर नववर्षाची निर्मिती केल्यामुळे मांत्रिकांनी मायावी कालपोकळीत ढकललेल्या कालचक्राचा सृष्टीच्या धर्मरूपी व्यासत्वाशी संपर्क खंडित न होता शाबूत राहिल्यामुळे मांत्रिकांना पूर्ण पृथ्वीवरील कालचक्र त्यांच्या मायावी बळावर सुरू करणे शक्य होत नाही.
आ. प.पू. डॉक्टरांनी गुढीपाडव्यापासून वर्षारंभ करण्याच्या केलेल्या संकल्पामुळे कालचक्रावर ईश्‍वराचे अधिष्ठान ३० टक्के व्यापून राहिल्याने मांत्रिकांचे काळाच्या टप्प्या-टप्प्यावर ठरलेले नियोजन निष्फळ होते (उदा. `एक विद्वान\’ यांनी `अंधश्रद्धा निर्मूलन कायदा होणार\’, असे सांगितले होते. – श्री. निषाद)
इ. १ जानेवारीपासून नववर्ष साजरे करणार्‍या जिवाची पातळी ५० टक्क्यांच्या वर असली, तरच त्याला मायावी कालपोकळीतून सुटता येते व गुढीपाडव्याला वर्षारंभ करणार्‍या जिवाची पातळी कमी असली, तरी त्याचे मांत्रिकांपासून रक्षण होते.


गुढीपाडव्याऐवजी १ जानेवारीला नववर्ष साजरा करणे अयोग्य असण्याविषयी कालातीत होऊन मिळालेले ज्ञान
हल्ली पाश्चात्त्य संस्कृतीप्रमाणे गढीपाडव्याऐवजी १ जानेवारी रोजी नववर्ष साजरा करण्याचे `फॅड\’ भारतामध्ये प्रचलित होत आहे. याबाबत सनातनचे ज्ञानप्राप्‍तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख यांना मिळालेले ज्ञान येथे देत आहोत.
नववर्षाच्या उत्पत्तीबद्दल मिळालेले ज्ञान
नववर्षाच्या उत्पत्तीच्या वेळी कालचक्रातून क्रियालहरींचे प्रक्षेपण होऊन सृष्टीधारणा नवचेतनेने भारित होत असणे व नववर्षारंभ साजरा करणे, म्हणजेच या लहरींना ग्रहण करून धर्मशक्‍तीच्या तेजाच्या माध्यमातून सृष्टीरूपाला धर्मतेज पुरवणे, तसेच या माध्यमातून स्वत:ची व समाजाची उन्नती करून घेणे नववर्षारंभ गुढीपाडव्याऐवजी १ जानेवारीला साजरा करणे अयोग्य का ?
अ.
३१ डिसेंबरच्या कालपोकळीतून सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र उत्पत्तीच्या भागातून उत्पत्ती काळाशी निगडित नसून लयाच्या भागातून सुरू झाल्याचे दिसणे व त्यामुळे कालरेषा आणि कालचक्र यांत साम्य नसल्यामुळे दोन्ही रेषाचक्रांत घर्षण होऊन कालचक्राचा भाग तेजहीन स्वरूपाचा होणे
आ. शून्यकाळात एका वर्षाच्या कालचक्राची उत्पत्ती होतांना दिसणे व त्यात बीजरूपी दोन लहान कालपोकळींतील १ जानेवारीच्या कालपोकळीत प्रविष्ट होण्याचा विचार येऊन त्याप्रमाणे होणे : मी एका वर्षाच्या कालरेषेच्या कालपोकळीत असतांना संचारणात्मक कालपोकळीच्या स्थितीकाळाला सोडून शून्यकाळात गेलो असल्याचे जाणवले. त्या शून्यावस्थेत मला एका वर्षाच्या कालचक्राची उत्पत्ती होतांना ते कालचक्र काही अंतरावर दिसले. `या पोकळीचा मार्ग कुठे आहे\’, असा प्रश्‍न माझ्या मनात आल्यावर मला माझ्यासमोर कालस्वरूपात्मक बीजरूपी दोन लहान कालपोकळी दिसल्या. (कालस्वरूपात्मक बीजरूपी पोकळी म्हणजे ज्या शून्यत्व काळाशी निगडित काळात पुढचे अवस्थारूप घेणारे कालचक्र स्वत:च्या पूर्ण रूपाला प्राप्‍त होते, त्या काळाच्या उत्पत्तीरूपी बिंदूशी निगडित बीज आकर्षणशक्‍तीतून कार्यरत झालेली बीजपोकळी.) त्यांपैकी एका कालपोकळीकडे बघून `ही पोकळी गुढीपाडव्याची आहे व दुसरी कालपोकळी १ जानेवारीची आहे\’, असे मला जाणवले. `प्रथम १ जानेवारीच्या कालपोकळीत प्रविष्ट होऊ या\’, असा आतून विचार आल्यावर मी त्या कालपोकळीत समाविष्ट झालो.
२ इ. जानेवारीच्या नवीन वर्षाचे कालचक्र उत्पत्तीस येतांना कंपनात्मक स्वरूपात गतीमान झाल्यामुळे त्या कालचक्राकडे बघून चांगले न वाटणे व आधीचे आणि हे नवीन कालचक्र सारख्याच गतीने गतीमान होत असल्यामुळे त्यांचे घर्षण होऊन ती दोन्ही कालचक्रे तेजहीन होत असल्याचे जाणवणे
२ ई. १ जानेवारीच्या कालपोकळीतून ब्रह्मांडाच्या स्तरावरील कालचक्राच्या पोकळीत गेल्यावर `ते कालचक्र काळया शक्‍तीच्या जोरावर चालत आहे व तेथे सर्व कृत्रिम स्वरूपाचे आहे\’, असे जाणवले.
२ उ. गुढीपाडवाच्या कालपोकळीतील प्रवास त्यानंतर मी ब्रह्मांडाच्या कालपोकळीतून बाहेर पडलो व हवेत स्थिर झाल्यावर मला माझ्या डोक्यावर एक भोवरा दिसून मी त्या भोवर्‍यात प्रविष्ट झालो व त्याच्याद्वारे तीका वेगाने फेकला गेल्याप्रमाणे संचारणात्मक कालपोकळीत शिरलो. कालपोकळीत जाताच मला माझ्यासमोर गुढीपाडव्याची कालपोकळी दिसून मी तिच्यात प्रविष्ट झालो.
२ उ १. गुढीपाडव्याच्या कालपोकळीत जुन्या एका वर्षाच्या कालचक्राच्या लयाची व नवीन कालचक्राच्या उत्पत्तीची प्रक्रिया समजणे व सहजगतीने कालधुरेवर गतीमान झालेल्या नवीन कालचक्राकडे बघून खूप आनंद वाटणे
२ उ २. गुढीपाडव्याच्या कालपोकळीतून गुढीपाडव्याच्या काळात आल्यावर त्या एका वर्षाच्या कालचक्राऐवजी ब्रह्मांडाच्या महाकालचक्रात प्रवास करत असल्याचे जाणवणे व ते कालचक्र ईश्‍वरी चैतन्याच्या बळावर कार्यरत होत असल्याचे जाणवणे
२ ऊ. १ जानेवारीपासून नववर्षाला प्रारंभ करणे, म्हणजे समष्टीच्या इच्छाशक्‍तीच्या बळावर नव्हे, तर व्यष्टीरूपी कालगणनेच्या स्वरूपात मायावी भासमान कालस्वरूपात स्वत:ला अडकवणे व ईश्‍वरी चैतन्याला विरोध करून मांत्रिकांच्या ताब्यात जाणे
२ ए. १ जानेवारीपासून निर्माण होणारे वर्षचक्र हे धर्माच्या धुरेला स्थिर ठेवणार्‍या कालचक्राच्या समरेषेत नसल्यामुळे त्याला वर्षारंभ करणारा जीव ईश्‍वरापासून दूर होऊन मांत्रिकांच्या ताब्यात जाणे १ जानेवारीपासून निर्माण होणारे वर्षचक्र हे प्रत्यक्ष सृष्टीरूपी धर्मधारणेच्या अनुषंगाने ब्रह्मांडाच्या स्तरावर गतीमान होऊन सृष्टीरूपी धर्माच्या धुरेला स्थिर ठेवणार्‍या कालचक्राच्या समरेषेत नसल्यामुळे ब्रह्मांडाच्या स्तरातून प्रक्षेपित होणार्‍या काळरूपी व्यासत्वाच्या भागाला सोडून ते मांत्रिकांच्या मायावी कालपोकळीत चालणार्‍या वर्षचक्राशी निगडित होते व जिवाचे अस्तित्व मांत्रिकांच्या मायावी विश्‍वात काळरूपाच्या अनुषंगाने निर्माण होते. मायावी विश्‍वात जिवाचे वावरणे असल्यामुळे तो हळू हळू ईश्‍वराच्या अस्तित्वापासून अलग होऊन मांत्रिकांच्या ताब्यात जातो व मृत्यूनंतर भुवलोकात किंवा प्रत्यक्ष मायावी मांत्रिकांचा गुलाम म्हणून अनेक काळपर्यंत अडकून रहातो. – एक ज्ञानी
२ ऐ. पृथ्वीवरील बहुसंख्य जीव १ जानेवारीपासून वर्षारंभ करत असले, तरी ते मांत्रिकांना कालचक्राचा पूर्ण ताबा घेता न येण्याची कारणे
संकलक : पूर्ण विश्‍वाच्या अनुषंगाने बघितल्यास विश्‍वातील बहुसंख्य जीव १ जानेवरीपासूनच नववर्ष प्रारंभ करतात व अशा लोकांचे बाहुल्य असल्यामुळे १ जानेवारीपासून पृथ्वीवरील वर्ष आरंभ होते. असे असल्याने पृथ्वीवरील प्रत्येक जीव हा भुवलोकातच किंवा मांत्रिकांचा गुलाम म्हणूनच कार्य करत रहील. याचे स्पष्टीकरण काय ?
एक ज्ञानी : अ. हिंदु धर्माचे पालन करून नववर्ष साजरा करणार्‍या स्थूलातील व सूक्ष्मातील १० टक्के जिवांमुळे मांत्रिकांनी मायावी कालपोकळीत ढकललेल्या कालचक्राचा सृष्टीच्या धर्मरूपी व्यासत्वाशी संपर्क खंडित न होता शाबूत रहाणे (हा भाग `दैनिक सनातन प्रभात\’च्या ३१.१२.२००६ रोजीच्या अंकात वाचा.)
आ. प.पू. डॉक्टरांनी गुढीपाडव्यापासून वर्षारंभ करण्याच्या केलेल्या संकल्पामुळे कालचक्रावर ईश्‍वराचे अधिष्ठान ३० टक्के व्यापून राहिल्याने मांत्रिकांचे काळाच्या टप्प्या टप्प्यावर ठरलेले नियोजन निष्फळ होणे प.पू. डॉक्टरांनी `नववर्ष गुढीपाडव्यापासूनच सुरू करावे\’, या केलेल्या संकल्पामुळे मांत्रिकांनी मायावी कालपोकळीत नेलेले कालचक्र ब्रह्मांडाच्या स्तरावरील कालचक्रामध्ये १० टक्के समाविष्ट झाल्यामुळे मांत्रिकांचा कालचक्रावरील प्रभाव ७० टक्के असला, तरी ३० टक्के ईश्‍वराचे अधिष्ठान व्यापून राहिल्याने मांत्रिकांचे काळाच्या टप्प्या टप्प्यावर ठरलेले नियोजन निष्फळ होणे सुरू झाले, उदा. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा बारगळणे. प्रत्यक्ष परात्पर गुरूंच्या संकल्पचेतनेतून हे कार्यविमोचन झाल्यामुळे वरिष्ठ मांत्रिकांनापण याची कल्पना आली नाही. हे झाले समष्टी स्तरावरील कालगणनेचे स्पष्टीकरण. (`एक विद्वान\’ यांनी `अंधश्रद्धा निर्मूलन कायदा होणार\’, असे सांगितले होते. – श्री. निषाद)
इ. १ जानेवारीपासून नववर्ष साजरा करणार्‍या जिवाची पातळी ५० टक्क्यांच्या वर असली, तरच त्याला मायावी कालपोकळीतून सुटता येणे व गुढीपाडव्याला वर्षारंभ करणार्‍या जिवाची पातळी कमी असली, तरी त्याचे मांत्रिकांपासून रक्षण होत असणे व्यष्टी स्तरावरील वर्षरूप कालचक्र हे जिवाच्या प्रत्यक्ष कर्मरूपाच्या अनुषंगाने निर्माण झालेले असल्यामुळे त्याने केलेल्या कर्माच्या आधारे त्याचा स्थितीकाळ ठरलेला असून काळरूपाच्या अनुषंगाने जिवाची पुढच्या योनी रूपातील यातना ठरते, उदा. १ जानेवारीपासून नववर्ष साजरा करणार्‍या जिवाद्वारे साधनेच्या बळावर कर्म केले गेले असेल, तरीही मायावी कालपोकळीत गतीमान होणार्‍या जिवाच्या व्यष्टी चक्राची प्रत्यक्ष गतीची दिशा ही चक्राकारातून अचक्राकार स्वरूपात फिरणे सुरू होऊन जीव प्रत्यक्ष साधनेच्या बळावर मायावी पोकळीतून सुटून ब्रह्मांडाच्या पोकळीत स्थान निर्माण करून ईश्‍वरी चैतन्याच्या अनुषंगाने साधनेच्या पुढच्या टप्प्यात जाऊ शकतो. मात्र या सर्व प्रक्रियेत जिवाचे स्थान हे मायावी कालपोकळीत असल्यामुळे ५० टक्क्यांच्या पुढील पातळीवरच्या जिवालाच मायावी कालपोकळीतून सुटून ब्रह्मांडाच्या कालपोकळीत स्थान निर्माण करता येईल. याउलट वर्षाच्या कालचक्राची सुरुवात गुढीपाडव्यापासून केल्यास ३० टक्के पातळी असलेला जीवही ब्रह्मांडाच्या कालपोकळीत स्थान निर्माण करतो, तर ४० टक्के पातळीचा जीव ब्रह्मांडाच्या काळपोकळीच्या मूळ बिंदूत स्थान निर्माण करू शकतो. म्हणून सर्वच जिवांनी गुढीपाडव्यापासूनच नववर्षारंभ करणे जास्त श्रेयस्कर आहे. याउलट जे जीव असे करत नाहीत, त्यांना मात्र त्यांच्या कर्माच्या अनुषंगाने भुवलोकात किंवा पाताळातील मांत्रिकांचा गुलाम म्हणून जगावे लागते व अनंत यातना सोसाव्या लागतात.

Leave a Reply