तळा (रायगड) येथे मुसलमानांकडून हिंदूंना मारहाण

हिंदूंनो, आक्रमक मुसलमानांना तोंड देण्यासाठी तुम्ही काय तयारी केली आहे ?

माणगाव, २४ डिसेंबर (वार्ता.) – येथील ग्रामपंचायत निवडणुकीला उभे राहिलेले उमेदवार श्री. लक्ष्मण शिंदे यांच्या घरात घुसून काही मुसलमानांनी क्षुल्लक कारणावरून त्यांना व त्यांच्या कुटुंबातील व्यक्‍तींना मोठ्या प्रमाणात मारहाण केली.

(क्षुल्लक कारणावरून कुरापती काढून हिंदूंना मारहाण करण्याची मुजोर मुसलमानांची नेहमीची सवय आहे. हिंदूंनो, तुमचे रक्षण करण्यासाठी हे शासन व पोलीस प्रशासन सक्षम नाही. तुम्हालाच तुमचे रक्षण करायचे आहे, हे लक्षात घ्या व स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – संपादक) येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शेकाप, शिवसेना व काँग्रेस यांच्या आघाडीने निवडणूक जिंकली व राष्ट्रवादीचा पराभव झाला. येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभे राहिलेले; परंतु पराभूत झालेले उमेदवार श्री. लक्ष्मण गजानन शिंदे यांनी त्यांच्या घरासमोर फटाके उडवले. त्याची ठिणगी शेजारील मोहल्ल्यातील पठाण यांच्या घरावर उडली. त्याचा राग येऊन पठाण व त्यांचे सहकारी यांनी शिंदे यांच्या घरात घुसून श्री. लक्ष्मण शिंदे, तसेच त्यांची आई सरस्वती शिंदे, घरातील इतर व्यक्‍ती व त्यांचे नातू यांना मारहाण केली. शिंदे यांची आई सरस्वती शिंदे यांच्या छातीवर ठोसे व अवघड जागेत मारहाण करण्यात आली. (हिंदूंनो, किती दिवस मुसलमानांच्या अत्याचाराच्या या घटना निष्क्रीयपणे पहात बसणार ? याबाबत काही परिणामकारक कृती केली नाही, तर उद्या हीच वेळ तुमच्या घरातील स्त्रियांवर आल्याशिवाय रहाणार नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक) तसेच शेजारील इतरही काही व्यक्‍तींनाही त्यांच्या घरात घुसून मारहाण केली. सरस्वती शिंदे यांना माणगाव जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यावर त्यांच्यावर त्वरित उपचार सुरू न करता त्यांना अलिबाग येथे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर काही जणांनी याची दखल घेतली आहे, हे लक्षात येताच तेथील वैद्यकीय अधिक्षकांनी तेथेच त्यांच्यावर उपचार करण्यास सुरुवात केली. (रुग्णावर तत्परतेने उपचार न करणारे डॉक्टर व माणगाव उपजिल्हा रुग्णालय व्यवस्थापन यांना नागरिकांनी जाब विचारावा व उपचार करण्यास दिरंगाई करणार्‍यांना योग्य ती शिक्षा होण्यास भाग पाडावे. – संपादक)
हा सारा प्रकार घडल्यानंतर काय झाले हे पहाण्यासाठी काही लोक रस्त्यावर आले, त्यांनाच पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी खर्‍या दंगेखोरांना न पकडल्यास तळा येथे जिल्हा पातळीवर उग्र आंदोलन करण्यात येईल, असे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. प्रमोद घोसाळकर यांनी जाहीर केले आहे. तळा येथे आज दुकाने बंद ठेवण्यात आली होती. येथील तळा-इंदापूर ही रिक्शा वाहतूकही आज बंद होती. सगळीकडे कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

१२ गावांच्या नागरिकांची बैठक घ्यावी – नागरिकांची मागणी
तळा येथे १२ गावच्या नागरिकांची त्वरित बैठक घेऊन या घटनेबाबत सखोल चर्चा होणे गरजेचे आहे. काही मुसलमान दहशतीचे वातावरण निर्माण करतात. त्यांनाही आता गावकर्‍यांची दहशत बसणे गरजेचे आहे व अशा घटना तळा गावात परत घडता कामा नयेत, याची राजकारण्यांनी दखल घेतली पाहिजे, असे नागरिकांनी या बैठकीत सांगितले.

निगडीत वृत्त : याबाबत बलाढ्य हिंदुत्त्ववादी संघटना काय करणार आहेत?

Leave a Reply